Home Breaking News राष्ट्रपतींकडून देशवासीयांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा

राष्ट्रपतींकडून देशवासीयांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा

160
0

⭕ राष्ट्रपतींकडून देशवासीयांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा⭕
नवी दिल्ली 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

नवी दिल्ली :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद उल फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद उल फित्रनिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना आणि परदेशात असलेल्या भारतीयांनाही खूप शुभेच्छा!! रमझानच्या पवित्र महिन्यातल्या प्रार्थना आणि रोजे यानंतर येणाऱ्या ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा! हा उत्सव प्रेम, शांती, बंधुभाव आणि सौहार्द भावना व्यक्त करणारा आहे. या निमित्त आपण देशातील सर्वात दुर्बल घटकांना आधार देण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा संकल्प करुया!” असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

आज जेव्हा देश कोविड-19 च्या अभूतपूर्व संकटकाळातून जातो आहे, अशा वेळी ‘जकात’ म्हणजेच दानधर्माच्या रीतीचे अधिक संवेदनशीलतेने पालन करुया.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद उल फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद उल फित्रनिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना आणि परदेशात असलेल्या भारतीयांनाही खूप शुभेच्छा!! रमझानच्या पवित्र महिन्यातल्या प्रार्थना आणि रोजे यानंतर येणाऱ्या ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा! हा उत्सव प्रेम, शांती, बंधुभाव आणि सौहार्द भावना व्यक्त करणारा आहे. या निमित्त आपण देशातील सर्वात दुर्बल घटकांना आधार देण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा संकल्प करुया!” असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

आज जेव्हा देश कोविड-१९ च्या अभूतपूर्व संकटकाळातून जातो आहे, अशा वेळी ‘जकात’ म्हणजेच दानधर्माच्या रीतीचे अधिक संवेदनशीलतेने पालन करुया.

Previous articleअशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण:उपचारांना तात्काळ सुरवात
Next articleमालेगांवचा उदयोन्मुख उगवता तारा ,सामाजिक कार्यातला संजय महाले पाटील हिरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here