Home जालना कळी काळाची भीती नष्ट करणारे तत्त्वज्ञान म्हणजे शिव महापुराण असे ह भ...

कळी काळाची भीती नष्ट करणारे तत्त्वज्ञान म्हणजे शिव महापुराण असे ह भ प सुनील गाडेकर महाराज म्हटले

32
0

आशाताई बच्छाव

1001480787.jpg

कळी काळाची भीती नष्ट करणारे तत्त्वज्ञान म्हणजे शिव महापुराण असे ह भ प सुनील गाडेकर महाराज म्हटले

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे शिव महापुराण कथा प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज तत्त्वज्ञान आहे कळी काळापासून सुटका व्हावी धर्मार्थ काम मोक्ष यांची वृद्धी जीवनामध्ये व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने शिव महापुराण कथा ऐकावी असे हभप सुनील गाडेकर महाराज यांनी सांगितले भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे शिव पंचायतन महायज्ञ शिवपुरा महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन करण्यात आले आहे शिव महापुराण मध्ये भगवान शिव तत्व हे ब्रह्म विष्णू या सर्वांपेक्षा महान तत्व आहे याहीपेक्षा शिवजी ज्योतिर्मय रूपाने सर्वत्र विराजमान आहे आपल्या भारत वर्षामध्ये बारा ज्योतिर्लिंग असल्याने सुनील गाडेकर महाराज यांनी सांगितले तसेच महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी असून अशा महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग असणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे यांनी सांगितले त्यामध्ये शिवजी वेगवेगळी शक्तिशाली आहे जीवनामध्ये कुठलातरी समस्या आली तर निश्चित शिव चिंतन केल्यानंतर शिवची आराधना शिव चिंतन केल्यानंतर शिव पूजनाने दूर होती तरी अनेक उदाहरणे शिव महापुराण मधून महाराजांनी दिले यावेळी आप्पा सुनील गाडेकर महाराज ह भ प समाधान लोखंडे महाराज ,ह भ प निवृत्ती महाराज ,ह भ प ज्ञानेश्वर महाराज उंबरकर महाराज व गावकरी भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा फडकवणार : फडणवीस
Next articleचाळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरी साठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here