राजेंद्र पाटील राऊत
मुसळधार पाऊसामुळे पुर्णानदीचे पाणी शेतीत घुसल्याने शेतनुकसानीची पाहणी करण्यासाठी मा मंत्री आमदार श्री संजुभाऊ कुटे संग्रामपुर तालुक्यात भेटी
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज नेटवर्क
पंच,पातुडॉ
बु,देऊळगाव,सावळी,भोन या गावातील शेती पिकांची पाहणी करुन संबंधित विभागाला लवकरात लवकर पंचनामे करुन प्रशासन कडे सादर करावे.मागील वर्षी च्या पिकनुकसानी पोटी मिळणार्या पिक विम्यासाठी काही तांत्रिक चुकी मुळे आज पर्यंत लढावे लागते आहे त्यामुळे आज तशी परिस्थिति उदभवु नये म्हणुन काळजी घेउन शेतकरी बंधुना मदत मिळावी या करीताचा आजचा दौरा असल्याचा पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले,यावेळी त्यांनी सरसकट पन्नास हजार रुपए एकर शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली.या दौर्यावेळी ता कृषी अधिकारी श्री बनसोडे,मंडळ अधिकारी श्री ऊक्रडे,श्री जाधव,विमा कंपनीचे श्री प्रसाद वनारे,पं स सभापती सौ रत्नप्रभाताई धर्माळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री जानरावजी देशमुख, किसान आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष श्री भारतभाऊ लांघ,भाजपा तालुका अध्यक्ष श्री लोकेश राठी, सुधाकर शेजोळे, संतोषभाऊ डोसे, भगवानदास राठी, रामदास म्हसाळ, युवा मोर्चा चे जि सरचिटणीस गुणंवत खोडके,युवा मोर्चा चे जि उपाध्यक्ष श्री नारायण अवचार, अविनाश धर्माळ,नंदुभाऊ रहाटे, कपिल गवई,पराग घोराड, अमोल अवचार,संजय मेंहगे,सुनिल मेंहगे, गोपाल वाकडे, प्रकाशभाऊ पाटील,नाना निमकरडे,विजुभाऊ अढाव यासह मोठया संख्येने पुरग्र स्त शेतकरी उपस्थित होते