Home पुणे जे बी सराफ यांच्या शेतात झाली २५०० रोपांची बांबू लागवड

जे बी सराफ यांच्या शेतात झाली २५०० रोपांची बांबू लागवड

38
0

आशाताई बच्छाव

1001526646.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्यूरो चीफ श्री प्रशांत नागणे जे बी सराफ यांच्या शेतात झाली २५०० रोपांची बांबू लागवड उरुजेळी कांचन येथील प्रसिध्द उद्योगपती पंचकृषीतील प्रसिद्ध सोनार जे बी सराफ यांनी खूप मोठा निर्णय घेऊन तो अमलात आणला ते स्वता एक मोठे व्यावसायिक जरी असले तरी समाजाबद्दल ची आणि पर्यावरण विषयी ची आवड या ठिकाणी दिसून आली ज्यावेळी त्याना बांबू बद्दल माहिती समजली आणि बांबू मुळे पर्यावरणाला होणारे फायदे त्याना समजले तेव्हा त्यांनी थोडाही वेळ न लावता बांबू लावण्याचा खूप मोठा निर्णय घेऊन समाजामध्ये ते स्वता किती निसर्गप्रेमी आहेत याचा संदेश त्याना स्वतः दिला आज तापमान प्रचंड वाढत चालले आहे कार्बन चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे येणाऱ्या काळात हीच परिस्थिती अशीच चालत राहिली तर पूर्ण मानवजात यामधून वाचणार नाही आणि या समस्येला टाळायचे असेल तर याला येकच पर्याय आहे तो म्हणजे झाडे लावणे हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण वाढवणे आणि कार्बन डायॉक्साइड चे प्रमाण कमी करणे परंतु आज कोणताच शेतकरी झाडे लावण्याकडे वळत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी बैम्बू लागवड ही सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे कारण या लागवडीमुळे शेतकऱ्यांना पैसे तर मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या कमी होणार आहे कारण तज्ञाच्या मते एक बैम्बू चे रोप पूर्ण वर्षभरात ३२०kg ऑक्सीजन देते जे की एका माणसाला जगायला पूर्ण वर्षामध्ये २८०kg ऑक्सिजन ची गरज असते आणि बैम्बू हे पीक जास्त कार्बन खेचून घेते आणि हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन सोडते त्यामुळे बैम्बू च्या लागवडीमुळे पर्यावरण तर वाचणारच आहे पण शेतकऱ्यांना एक शाश्वत इनकम पण मिळणार आहे आणि याची सुरुवात करून जे बी सराफ यांनी एक वेगळाच संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे आणि याचे कौतुक वेगवेगळ्या सरकारी अधिकाऱ्यांकडून होत आहे आपण समाजात राहून आपले समाजासाठी काही तरी देणे लागतय आणि आपल्यामुळे पर्यावरण वाचले पाहिजे यासाठी झटणारी ही फैमिली यांचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे जे बी सराफ एम्पायरचे ओनर बोलताना म्हणाले की या प्रोजेक्ट चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावी आणि जास्तीत जास्त बैम्बू लागवड आपल्या भागात वाढेल यावर शेतकऱ्यांनी भर द्यावा आणि त्यांनी निसर्गाचा आणि स्वतःचा फायदा याद्वारे करावा असा मोलाचा संदेश त्यांनी समाजाला दिला त्यांच्या शेतात बैम्बू लागवड होत असताना अग्रिहिता ग्रुप चे सीईओ रणजित गुळवे सीएमओ प्रशांत नागणे फाउंडर ज्ञानेश्वर पवार[डीएसपी]आणि कंपनी टीम उपस्थित होती बांबू लागवड संपर्क 9011116444

Previous articleकार्यवाहीत सावत्रपणा! कोणी पैसा खाल्ला? धाड बसस्थानक परिसरात बुलडोझर चालला !
Next articleरायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; आचल दलाल नव्या पोलिस अधीक्षक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here