
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश पालघर ,/वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क : स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चतुसुत्री भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केल्यामुळे आज भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश ठरला असल्याचा…