आशाताई बच्छाव
22 जुलैला अतिवृष्टीने आवार येथील खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई मिळावी !
नारायण पाटील अवचार यांचे तहसीलदार यांना निवेदन!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील आवार येथिल शेतकर्यांच्या उभे पिकाचे व शेताचे दिनांक 22 जूलै 2023 रोजी अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीची नूकसान भरपाई नूकसान ग्रस्त शेतकर्यांना 12 जानेवारी 2024 पर्यंत देण्यात यावी.अशे निवेदन भाजपा यूवा मोर्चा चे जिल्हाउपाध्यक्ष नारायण पाटील अवचार यांनी संग्रामपूर तहसिलदार यांना दिले असून सदर निवेदनाची दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन संग्रामपूर तहसिलदार यांनि संबधितांना दिले या वेळी भाजपा चे माजी जि.प. सदस्य ज्ञानदेवराव भारसाकळे, सूधाकर शेजोळे, अंबादास चव्हान, गू
गुनवंत खोडके, विनोद राठोड, गनेशभाऊ गोतमारे, सूभाष सोनोने सह भाजपा पदाअधिकारी उपस्थित होते.