आशाताई बच्छाव
हिरकणी ग्रुप कडून वारकऱ्यांना खाऊ वाटप
आकाश लगड दौंड
मंगळवार, दिनांक 28 जून रोजी
बारामती, उंडवडी येथे मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी मधील वारकऱ्यांना खाऊ वाटप करण्यात आली.
ग्रुप च्या सदस्यांनी स्वतः खाऊ वाटप करत समाधान व्यक्त केले.
चार हजार वारकऱ्यांना खाऊ वाटप केली.
तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेऊन सर्वानी समाधान व्यक्त केले.