Home बुलढाणा युवा स्वाभिमान पार्टी मध्ये रवी राणा यांच्या हस्ते तालुक्का संग्रामपूर मध्ये झाल्या...

युवा स्वाभिमान पार्टी मध्ये रवी राणा यांच्या हस्ते तालुक्का संग्रामपूर मध्ये झाल्या नवीन आणि फेर पद नियुक्त्या                                               

24
0

आशाताई बच्छाव

IMG-20220604-WA0001.jpg

युवा स्वाभिमान पार्टी मध्ये रवी राणा यांच्या हस्ते तालुक्का संग्रामपूर मध्ये झाल्या नवीन आणि फेर पद नियुक्त्या                                                     संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

संग्रामपूर तालुक्यातील काही लोकांच्या नियुक्त्या झाल्या दिनांक – 3/06/2022 रोजी अमरावती येथे मा, आमदार रवीभाऊ राणा यांच्या निवास स्थानी युवा स्वाभिमान पार्टी मधे मा, जिल्हा अध्यक्ष बुलढाणा राजपाल वानखडे, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष निखील चौधरी , यांचा जनतेशी असलेला संपर्क व कार्यशैली पाहुन फेरनिवड करण्यात आली तसेच विशाल बावस्कर पश्चिम विदर्भ सचिव , रवी सोळंके संग्रामपूर तालुका अध्यक्ष, यांची या पदासाठी मा, आमदार रवीभाऊ राणा यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली असुन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे
संग्रामपूर तालुका मध्ये लवकरच कार्यकर्ते मेळावा आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता अमरावतीचे मा,आमदार रवि राणा तसेच मा, खासदार नवनित राणा लवकरच येतील आणि अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ते झटले,नवनवीन योजना तयार केल्या, अनुसूचित जाती करिता आरक्षण मिळवून विकासकामे केली आहेत, त्याच प्रकारे आपल्या संग्रामपूर तालुक्यांमध्ये पण लवकरच विकासाला सुरुवात आपण करू असे आवाहन त्यांनी केले.

Previous articleशेतकऱ्याकडून लाच घेणारा महावितरणचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Next articleग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here