राजेंद्र पाटील राऊत
१४,एप्रील,रोजी वासखेडी येथे,जि.प सदस्यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ, बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून केले अभिवादन
दिपक जाधव.
धुळे/साक्री– वासखेडी येथील समाजमंदिरात, सकाळी,जि.प.सदस्य,डा.नितिन सुर्यवंशी यांच्या हस्ते,भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करून बुध्ध वंदनाने केले अभिवादन , या अभिवादनातुन ,समाजातील लहान चिमुकल्यांनी, भारतरत्न डाँ, बाबासाहेबांच्या जीवनातील गोष्टीविषयी उजाळा देत,आम्ही सकल भिम अनुयायी ,बाबासाहेबांनी ,केलेले कार्याचा,आणि त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेचा आम्ही गर्वाने आदर करतो,या महान महामानवास आम्ही सकल भिम अनुयायी आजच्या दिवसी नतमस्तक होवुन अभिवादन करतो,यावेळी आपल्या भाषणात, डा.सुर्यवंशी म्हणाले की, माझा देव म्हणजे बाबासाहेब ,जर बाबासाहेब राहीले नसते तर मी आज डाक्टर राहीलो नसतो,गरीबांना समाज प्रवाहात आणणारा माणुस म्हणजे आमचे बाबासाहेब, समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारे आमचे बाबासाहेब, शिका,संघटीत व्हा,असा संदेश आपल्या समाजासमोर ठेवत आदर्श निर्माणकर्ता म्हणुन आपली ओळख निर्माण करणारे लाडके भारतरत्न झाले,तसेच,गावातुन मिरवणुक काढतांना सकल भिम अनुयायी बाबासाहेबांच्या नावाच्या गजराने,निळ्या झेंड्याची पताका फीरवत जयघोषात ,डी.जे.च्या तालात ताल धरून आपल्या लाडक्या भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंतीला मिरवणुकीतुन बाबासाहेब ांचे जीवंत दर्शन घडवुन ,या महान ,महानायकांस अभिवादन करून ,आपली जयंतीला पुर्ण विराम देत , एकमेकांना जय भिम,जय भिम,बोलत कार्यक्रमाचा समारोप करत, डॉ नितिन सुर्यवंशी (जि.प.सदस्य).,डॉ,महेश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते ,तसेच ग्रामसेवक सौ,गिता बैरागी,पत्रकार दिपकभाऊ जाधव,ग्रामस्थ यांचे कार्यक्रमाच्या माध्यधमातुन मान्यवरांचे भिम अनुयायी यांनी विशेष आभार मानले, तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी, दिनेश वाघ,शशी वाघ, दिपक जाधव,भुपेंद्र वाघ,देवेंद्र वाघ,गुलाब साळवे,सुनिल वाघ,काकाजी वाघ,रत्नाकर वाघ,सिध्दार्थ वाघ,दादु वाघ,राजेंद्र वाघ,तसेच महिला मंडळ ,व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.