Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत आविस चे २4 उमेदवार

गडचिरोली जिल्ह्यात नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत आविस चे २4 उमेदवार

89
0

राजेंद्र पाटील राऊत

गडचिरोली जिल्ह्यात नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत आविस चे २4 उमेदवार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : आदिवासीं विदयार्थी संघटनाचे माजी आमदार दीपक आत्राम व विद्यमान जिल्हा परिषदचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रात दुसऱ्यांदा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकित पहिल्यंदाच एन्ट्री करून आविसचे 24 उमेदवार निवडून आल्याने अहेरी विधासभा क्षेत्रात किंग मेकर बनले आहेत.
आदिवासी विद्यार्थि संघटनेचा ऐतिहासिक विजय प्राप्त झालं अहेरी विधानसभा अंतर्गत 5 नगर पंचायती मध्ये विरोधी पक्ष प्रती तालुक्यामध्ये 17 विभाग लडवून सद्धा त्यांना जनतेनी आपली लायकी दाखवून दिली परंतु आदिवासी विद्यार्थि संघटनेचे मात्र सीरोंचा मधे 17 विभागांपैकी 14 विभागामध्ये निवडणूक लडवली येतील जनतेनी 10 उमेदवारांना निवडून दिली तसेच अहेरी मध्ये 17 विभागांपैकी आ.वी. स.ने 13 विभागामध्ये निवडणूक लडविली तिथे 5 उमेदवारांना निवडून दिली तसेच मुलचेरा येते आ.वी.स.17 विभागांपैकी 4 विभागामध्ये निवडणूक लडविली व मुलचेरातील जनता 4 पैकी 4 रही उमेदवारांना निवडून दिली तसेच एटापल्ली येते आ.वी.स.17 विभागांपैकी 4 विभागामध्ये निवडणूक लडविली तर 2 उमेदवारांना निवडून दिले आणि भामरागड येते 17 विभागांपैकी आ.वी.स.4 विभागामध्ये निवडणूक लडविली तर 4 रही उमेदवारांना निवडून दिले तर या निवड नुकीमध्ये काँग्रेस ला 7 जागा ,राष्ट्रवादी काँग्रेस ला 21 जागा, भा ज पा 15 जागा, शिव सेनेला 9 जागा,इतर 7 जागा तर आदिवासी विद्यार्थी संघटनेला सदर विधानसभा क्षेत्रातून सर्वात मोठे येश प्राप्त करत मोठा पक्ष मनून येकुन 24 जागांवर विजय प्राप्त करत या क्षेत्रातून जनतेने आ वि स च्या बाजूने विश्वास दाखवत आशीर्वाद दिले सर्व आ वी स. चे कार्यकर्ते व जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण असून सत्यमेव जयते ही प्रचिती जनतेने दाखवून दिले एकांदरी बघता जिल्हाचे माजी पालकमंत्री अंबरीशराव आत्राम व माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी राज नगरी म्हणून परिचित असून देखील एक हाती सत्ता बसवू शकल्या नाही, त्यामूळे ही बाब अहेरी विधानसभेत चर्चचा विषय बनला आहे.
नगर पंचायतच्या निकालावरून आविसचे 24 उमेदवार निवडून आल्याने एकंदरीत बगता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आविस एकहाती सत्ता बसविणार की काय ? या विषयाकडे जनतेचा कल लागला आहे.

Previous articleनिफाडच्या कारसुळ नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह
Next articleमुखेड तालुक्यातील जांभळी येथे गजानन मरीबा कांबळे सिनेअभिनेता नागरी सत्कार संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here