Home राजकीय कार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !! काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!

कार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !! काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!

278
0

जगदिश बधान विभागीय संपादक

🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

कार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !!

काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जगदिश बधान विभागीय संपादक

प्रभाग क्रमांक २९ मधील शिवसेना नगरसेविका श्रीमती. रत्नमाला राणे यांच्या पाठपुराव्याने शिवपुरी चौक परिसरातील जनेश्वर चौकातील सर्व अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले.
निवडणुकीच्या वेळेस रस्ते कौंक्रीट करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाल्याने महिलावर्ग सह चौकातील सर्व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले. जनेश्वर चौकात जाणार्‍या मुख्य रस्ता कमी रुंदीचा व त्यात खड्डे पडले असल्याने गाडी काढताना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होणार असल्याने सर्व वाहनधारकांनी रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे कौतुक केले आहे. अनेक महिलांनी वीस-बावीस वर्षांपूर्वी सदरचे रस्ते झाले होते.या रस्त्यांची दुरवस्था होऊन अनेक वर्षे झाल्याने आज रस्ते करत असताना त्यांना हे रस्ते *काळे मामां नंतर भूषण भाऊनी* आज हे रस्ते केले असे उदगार महिला काढत होत्या. रस्ते झाल्याने जनेश्वर चौकातील सर्व महिलांनी समाधान व्यक्त करून आश्वासन पूर्ण केल्याने नगरसेविका रत्नमाला राणे यांचे आभार मानले.

🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🏹

Previous articleमोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
Next articleकपार भवानी, बागलाण. बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे कपार भवानी. आपल्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, आता हे कुठे आलं? सटाण्यातील फार कमी लोकांना या ठिकाणाची माहिती आहे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here