![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
ताहाराबाद येथे जोरदार पावसाने राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नदिवरील पुल पुर्ण जलमय (प्रतिनिधी जगदिश बधान सटाणा ग्रामीण ) ,नागरिकांना वहानावरून ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ,पुलावर मोठ मोठे खड्ड्यामुळे नागरिकांना रस्त्याचा अंदाज येत नाही यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे .सार्वजनिक बांधकाम झोपले आहे का ? पुलावरील पावसाचे पाणी बाहेर पडणार्या नाल्या ,पाईप पुर्णपणे बुजले गेले आहेत त्यामुळे पुलावर पाणिच पाणी आहे . हा ईंग्रज काळातील पुल आहे या साचलेल्या पाण्यामुळे पुलास धोका निर्माण होऊ शकतो . लोकप्रतिनिधीनी या घटनेची दखल घेऊन सां.बा. विभागाने या कडे तातडीने लक्ष घालून पुलाचे नूतनीकरण करून पुढील अनर्थ टाळावा नाहीतर होणाऱ्या हानील पूर्णपणे संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार असेल