महेंद्रसिंग धोनी ची क्रिकेट मधिल निवृती सर्वाना खुप वेदनादायी ठरली आहे, विष्णू अहिरे(युवा मराठा न्युज विभागीय संपादक नाशिक) जो सय्यम मैदानावर धोनी नी पाळला तो आज प्रयन्त कुणामधे पाहिला नाही, धोनी मैदानावर असताना कधी पराभवाची भिती वाट्ली नाही, अनेक हातातून गेलेल्या मैचेस हया लढवया वीराने एकहाती जिंकून दिल्याचे आपण पाहिले आहे, मैच बघत असताना प्रेक्षकांच्या तोंडी आपल्या कितिही विकेट पडत असल्यातरी धोनी आहे ना भाऊ मग काही भिती नाही येवढा प्रभावी क्रिकेट प्लेयर धोनी च्या रुपात भारतिय क्रिकेट ला गवसला होता, मैच हरलो जिंकलो तरी हया माणसाच्या चेहर्यावरील भाव सारखेच,तुम्ही बघीतले असेल विश्वचषक जिंकलो तेव्हा आपले खेळाडु किती जलोश करीत होते आणी हा खेळाडू नेहमीप्रमाणे वावरत होता. झारखण्ड मधे फुटबॉल खेळणारा हा खेळाडू कधी जगाच्या नकाशावर क्रिकेट मध्ये नाव कायम स्वरूपी कोरून ठेवेल, खरे पाहिले तर आजही त्याचे एकदिवसीय संघात निच्चीत होते व येणारा विश्वचषक तो खेळू शकत होता पन त्याने स्वताला ओळखले वय बघता निवृती घेणे योग्य समजला व कुणाचा ही सल्ला न घेता निवृत झाला, येवढा महान जरी होता तरी निवृती घेताना त्याने सोशल मिडिया वर टाकलेले गणे बघा मे पल दो पल का शायर हू पल दो पल मेरी कहाणी हे, मुझसे पहले कितने शायर आये और चाले गये, हेच त्याचे मोठेपण, आज भारतिय क्रिकेट संघाला अलविदा करुन त्याने नविन खेळाडूला जागा करुन दिली पन त्याची क्रिकेट रसिक जनतेच्या मनातील जागा कुणी नाही घेऊ शकणार हे निस्चीत,