Home Breaking News ⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕

⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕

127
0

पुणे १५ऑगस्ट ⭕(युवा मराठा न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)⭕मुबंई गणेश विसर्जनानंतर महा विकास आघाडीचे सरकार चे हि विसर्जन⭕
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी पार्थ पवार यांना
सार्वजनिक रित्या फटकारल्यानंतर🙇🏼‍♂️🙇🏼‍♂️
सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. अशातच रिपाइंचे रामदास आठवले यांनी एक भाकित वर्तवले आहे.
रामदास आठवले म्हणाले की.
पार्थ पवार बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे.
उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील. यामुळे तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आणि बंडाळी होऊन महा विकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर परिणाम होतील.
यंदाच्या वर्षी श्रीगणेशाच्या विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचे ही विसर्जन होईल.
आणि पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होईल. असे भाकीत आठवले यांनी केले आहे. दरम्यान पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी 🏠 🏠 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आहे. या बैठकीत नेमके काय चर्चा झाली हे समजू शकले नाही —–🛑🛑🛑

Previous articleप्लास्टीकच्या राष्ट्रध्वज वापरास गृहविभागा कडुन प्रतिबंध –
Next articleमाता नसेची तु वैरीणी”* *चंदनपुरीच्या पिंजारपाडयाजवळ पाच महिन्याचे बाळ सोडून मातेचे पलायन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here