Home Breaking News योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!…मुंबईवरचा ‘”लोड'” कमी होणार ✍️ ( विजय पवार...

योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!…मुंबईवरचा ‘”लोड'” कमी होणार ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

85
0

🛑 योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय!…मुंबईवरचा ‘”लोड'” कमी होणार 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

राज्यातून (बातमी ) :⭕कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात देशात अनेक राज्यातून मजुरांनी स्थलांतर केले. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक कामगार आणि मजूर आपापल्या गावी निघून गेल्याचे चित्र यला मिळाले. केंद्राने दिलेल्या आदेशानंतर या मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे विविध राज्यांमधून काढण्यात आल्या. दरम्यान, मुंबईसह राज्यात असलेल्या परप्रांतियांची रवानगी या निमित्ताने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झाल्याचे सांगितले केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार मुंबईत वाढत चाललेल्या परप्रांतियांचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबईत भूमीपुत्रांना कामे मिळावीत, त्याकरता हे लोंढे थांबवले जावे, असे राज ठाकरे नेहमीच आपल्या भाषणातून सांगत असत.
आता लॉकडाऊनच्या निमित्ताने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गेलेल्या मजुरांना तिथेच रोजगार मिळणार असून अखेर राज ठाकरेंच्या बोलण्याचा परिणाम उत्तर प्रदेश सरकारवर झाल्याचे यला मिळत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कामगार, मजुरांना राज्यातच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणी केली आहे. याकरता समिती नेमण्यात आली असून त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे…⭕

Previous articleयावल मध्ये धक्कादायक घटना! एका दाम्पत्याने केली आत्महत्या ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleकोरोनावर औषध मिळालं ! WHO ने…ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here