Home भंडारा वंचित बहुजन आघाडी दीनदलित गोरगरिबांचे संघटना आहे :- डी जी रंगारी

वंचित बहुजन आघाडी दीनदलित गोरगरिबांचे संघटना आहे :- डी जी रंगारी

150

आशाताई बच्छाव

1001075507.jpg

वंचित बहुजन आघाडी दीनदलित गोरगरिबांचे संघटना आहे :- डी जी रंगारी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत बहुजन समाजाला व वंचित घटकांना सीटा वाटप केलेले आहेत व दिन,दलीत गोरगरीब ,ओबीसी विमुक्त भटक्यांसाठी रस्त्यावर उतरणारी व संघर्ष करण्याची करणारी पार्टी असून या पार्टीला मजबूत करण्याकरता सर्वांनी या वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी जी रंगारी यांनी पाहुणे येथील कार्यकर्त्यांच्या सभा सभेत मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले
बैठक चंद्रमणी बौद्ध विहार येथे घेण्यात आली
परभणी घटनेतील मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू झाला त्याबद्दल सुद्धा सभेत संताप व्यक्त करण्यात आला मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व मनुष्य होता त्या गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणी बैठकीत करण्यात आली
व सोमनाथ सूर्यवंशी यांना सभेत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डी जी रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील जिवंनतारे ,धर्मदास भांबोरे, नवनाथ आकरे ,यादव मेंढे, राजकुमार रामटेके, योगेश रामटेके, संगदीप देशपांडे, अलका गौतम ,अर्चना गजभिये, भैय्या मेश्राम ,ब्रह्मदास मेश्राम, एकनाथ मेश्राम , यादव भोगे, एकनाथ, रंगारी, डायमंड शेंडे राजकुमार लोखंडे ,विलास मेश्राम ,रक्षित बारसागडे, विलास राऊत ,शैलेश मयूर, संजीव खोब्रागडे ,मधुकर मेश्राम बंडू बनकर, मार्तंड गजघाटे , हिना रंगारी, रमाबाई खोब्रागडे, वंदना खापर्डे, शर्मिला मेश्राम, माया खापर्डे, अलका खापर्डे, मुक्ताबाई घोडीचोर,व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Previous articleघोडेगाव शिवारात बनावट दारू कारखाना उध्वस्त!
Next articleशिवनेरी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.