आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: एअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ, एअर इंडिया ही हवाई वाहतूक करणाऱ्या खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये हजारो़ लोक काम करतात.या काम करणाऱ्यांमध्ये काही कामगारांनी आजारी असल्याचे कारण देत 25 कामगारांनी सामूहिक सुट्टी घेण्यात आली आहे.त्यामुळे या एअर इंडिया कंपनीचा हवाई वाहतूक करण्याचा खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या एअर इंडिया कंपनीने या कामगारांची विचारपूस केली असता हे दिसून आले की,हे कर्मचारी आजारी नव्हते त्यामुळे खोटं बोलून त्यांनी हे सुट्टी करण्यात आली असून त्यांच्या वरती या एअर इंडिया कंपनीने कायमस्वरूपी काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडिया चे चीप यांनी सांगितले की या कामगारांच्या व्यत्यामुळे वाहतुकी वरती 13 मे पर्यंत परिणाम दिसून येणार आहेत असे दिसून येत आहे.






