Home पुणे पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान,

पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान,

136

आशाताई बच्छाव

1000356427.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे : पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान, शरद पवारांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले आहे, की महाराष्ट्रातील अनेक छोटे पक्ष हे मोठ्या पक्षांमध्ये विलीन होणार आहेत. आमची विचारधारा ही अनेक पक्षांबरोबर जुळून येत असून ती विचार झालेला प्रसंग अवधान धरून ते पक्ष लवकरात लवकर काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकित शरद पवार यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक पक्ष विलीन होतील असे त्यांनी सांगितले आहे. भाजप अनेक पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे पक्ष लवकरात लवकर आमच्या विचारधारेला करून आमच्याबरोबर येथील असे त्यांनी सांगितले.परंतु कुठलाही निर्णय घेण्याच्या अगोदर आम्ही आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करू नंतरच निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले आहे. आम्ही सर्व धर्मांना सामावून घेऊन सर्व जातीना एकत्र करून विकासाची ही रणधुमाळी पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे आमचे विचार अनेक पक्षांना आवडलेले आहेत. असेच विधान मागील काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही देखील केले होते,की प्रादेशिक दोन पक्ष हे लवकरात लवकर संपण्याच्या मार्गावर आहेत ते देखील काँग्रेसमध्ये विलीन होतील त्यामुळे शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोघांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी चर्चा ला उधानआले आहे हे दिसून येत आहे.

Previous articleनेता, निती व नियतही नसलेली महा आघाडी देशाचा विकास करू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
Next articleएअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.