राजेंद्र पाटील राऊत
गडचिरोलीत जाणवले भुकंपाचे सौम्य झटके: गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):-अहेरि उपविभागातील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के 6:50 जाणवले असुन घरातील सर्वच घाबरुन बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे . त्यामुळे भितीचे वातावरन पसरले आहे, अहेरि उपविभागातील आष्टी , अहेरी,अल्लापली,रेपणपल्ली,ककलापुर,जिमलगट्टा,गोविदगाव, बोरि ,राजाराम गावात भंकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत, त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबबत जिल्हा प्रशासनाला माहीती आली असुन किती रिश्टर चा आहे स्पष्ट झाले नाही.भुकंपाचे क्रेंन्द्रबिदु सिरोंचा तालुक्यात तेलंगना सिमेवरील जाफ्राबाद पँच आहे,जाफ्राबाद अंतरातल्या परिसरात हे धक्के जाणवले सध्या कुटेही जिवित हाणी नाही.