राजेंद्र पाटील राऊत
शेतकर्याची तूर गेले उधळून शेतकरी सापडला संकटात _ शासनाकडून मदतीची अपेक्षा सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी_ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्याला यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता त्यात मूग उडीद सोयाबीन ज्वारी कापसाचा अतोनात नुस्कान झाली होती त्यामुळे शेतकरी चावला संकटात सापडला होता सर्वच पिक अतिवृष्टीत गेले उरली सुरली अशा तुरीच्या पीकावर होती आली तुरीचे पीक चांगले बाहरले होते शेतकऱ्याला तुरीच्या पिकाची उत्पादन होईल अशी आशा होती स्वतःच्या व दुसऱ्याच्या शेतातील विहिरीचे पाणी पैशाने घेऊन दिले होते शेतकरी अति मागाचे औषधे फवारणी होती दूर चांगले पिकल आशा होती मात्र त्याची निराशा झाली आहे गेले आठ-दहा दिवसांपासून मुखेड तालुक्यातील शेतकऱ्याचे उभे तुरीचे पीक वाळून गेले आहे परत त्यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या मुखेड तालुक्यातील तुरीच्या पिकाची पंचनामे करुन शासनाला कळवावे शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावे अशी विनंती शेतकऱ्यांतून केली जात आहे