आशाताई बच्छाव
अमरावती महानगरपालिकाचे दरवर्षी १० कोटीचे नुकसान! मोबाईल टावर, भूमिगत केबल वर कर का नाही. अनुदानाच्या स्वरूपात होणार का भरपाई? दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. दूरसंचार क्षेत्रात पायाभूत सुविधा वेगवान प्रसारासाठी खाजगी कंपनीच्या भूमिगत केबल आणि मोबाईल टावर करिता युद्ध स्तरावर परवानगी मिळणार आहे मात्र या केबल व टावरकरिता कर आकारता येणार नाही असे निर्देश नगर विकास विभागाने दिले त्यामुळे महानगरपालिकेला वर्षाकाठी कर रूपाने येऊ शकणाऱ्या १० कोटीच्या उत्पन्नाला मोकावे लागणार आहे नगर विकास विभागाच्या आदेशानुसार राज्यात १ जानेवारीपासून शहरी नगरी स्वराज्य संस्थांमध्ये नवा कायदा लागू झाला आता या कायद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी अनिवार्य आहे त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने अंमलबजावणीस प्रारंभ केला आहे या नवा कायदा खाजगी मोबाईल कंपनीसाठी लाभदायक ठरणार आहे आर्थिक घाई झालेल्या महानगरपालिका मोबाईल टावर आणि भूमिगत केबल व टॅक्स आकारणीतून दरवर्षी मिळणाऱ्या १० कोटीच्या उत्पन्नाला मोकावे लागणार आहे खाजगी मोबाईल कंपन्या टावर उभारणे आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या नावे ऑनलाईन अर्ज करावा लागेल हा ऑनलाईन अर्ज मंजूर करताना आयुक्त नियमाची पूर्तता करावी लागणार आहे त्याकरता राज्य शासनाने शुल्क ठरवून दिले आहे आता महानगरपालिकेला अंमलबजावणी करताना खाजगी मोबाईल कंपनीचे अडवणूक करता येणार नाही असे नवे धोरण आहे नव्या दिवसाच्या कायद्यामुळे होणारे आर्थिक नुकसान नगर विकास विभाग महापालिकेला अनुदान रूपात परत देणार का परत देणार का असा सवाल उपस्थित होत आहे अमरावती महानगरपालिकेत २१७ अवैध मोबाईल टावर उभारण्यात आले की नोंदी आहे शहरी नागरी स्वराज्य संस्थेच्या प्रमुख उत्पन्नाचे स्तोत्र हे कर आकारणी आहे मात्र राज्य शासनाने नवा दूरसंचार कायदा लागू करताना खाजगी मोबाईल टावर कंपन्यांना कनेक्ट नावे मोठी सूट दिली आहे केवळ भूमिगत केबल टाकण्यासाठी व टावर उभारणी यावर शुल्क आकारता येणार आहे केबल टॉवरला कर आकारणीचा आदेशात उल्लेख नाही त्यामुळे मोबाईल कंपनी ऑनलाइन अर्ज केला की परवानगी मिळेल अशी शासनाचे आहे शासन निर्णय अंमलबजावणी करावी लागेल खाजगी मोबाईल कंपनी टावर उभारणे आणि भूमिगत केबल टाकण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर नियमनुसार परवानगी दिली जाईल असे महेश देशमुख अतिरिक्त आयुक्त मनपा अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.