Home अमरावती पत्रकारांची शासन दरबारी तमाम पत्रकाराचे नावाची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार...

पत्रकारांची शासन दरबारी तमाम पत्रकाराचे नावाची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे निवेदन.

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20231117_053502.jpg

पत्रकारांची शासन दरबारी तमाम पत्रकाराचे नावाची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे निवेदन.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
ज्याप्रमाणे राज्यातील संघटित किंवा असंघटित कामगारांची नोंद शासन दरबारी असून त्यांच्याकरिता विविध योजना राबविला जाते. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात पत्रकार, कर्मचारी कार्यरत असून मोजक्याच पत्रकारांना आधी स्वीकृत मिळाले आहे. मात्र ही संख्या बोटावर मोजणे इतकीच आहे. अजूनही शहरी तसेच ग्रामीण काम करणारे बहुतंशा तमाम पत्रकार आधी स्वीकृत पासून वंचित आहेत. स्थानिक स्थानिक पातळीवर निकषांमध्ये संबंधित माध्यमाचे प्रबंध संपादक किंवा जिल्हा प्रतिनिधी ,जिल्हा विशेष प्रतिनिधी, यांचे शिफारस पत्र ग्राह्य धरून सर्व पत्रकारांची नोंद शासन दरबारी करून आधीस्वीकृती बहाल करावे. सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी हिवाळी अधिवेशन दरम्यान संघटनेच्या माध्यमातून विदर्भ तसेच राज्यभरातील पत्रकार संख्येने उपस्थित राहून शासनाचे लक्ष वेधण्याकरता अन्न त्याग आंदोलन करतील याची दखल घ्यावी, करिता आपण लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी लेखी स्वरुपी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना अमरावती यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना तमाम पत्रकारासह व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleनागपूर येथे बहुजन समाज पार्टी च्या वतीने विदर्भ स्तरीय कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन 17 नोव्हेंबरला
Next articleसंप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचारी चे थाळी वाजव आंदोलन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here