आशाताई बच्छाव
धांद्री गावातील शेतकरी परीवारातील मुलगी झाली इंजिनिअर लखमापूर,(प्रतिनिधी अरुण शिरोळे)
बागलाण तालुक्यातील धांद्री येथील शेतकरी परीवारीतील कै केदा रघुनाथ चव्हाण यांची नात कुमारी क्रांती संजय चव्हाण जलसंपदा सरळ सेवा भरती परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करुण ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड झाली आहे सन 2022 मध्ये मुंबई येथे परीक्षा दिली होती या परीक्षेत क्रांती ने यश संपादन करुन गावातील शेतकरी परीवारातुन शासकिय पदावर इंजिनिअर होण्याचा बहुमान मिळाला आहे कागदपत्रे पाडताळणी झाली असुन लवकरच पदावर रुजू होणार आहे हि वार्ता गावात समजताच गावकर्याच्या वतीने भव्य स्वागत करुण कुमारी क्रांती इचा स्वागत करुन सन्मान केला जात आहे