आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत जाहीर करा महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी.
देगलूर तालुका प्रतिनिधी, गजानन शिंदे
बळिराजाला नेहमी आस्मानी संकटानाचा सामना करावे लागत असल्यामुळे नेहमी बळिराजा निराश होऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलतो गेल्या अनेक वर्षांपासून बळिराजाला रब्बीचा दुष्काळ खरिप चा दुष्काळ आवकळी पाऊस कधी अतिवृष्टी तर कधी पिक काढणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला जात आहे रब्बी हंगामात व खरिप हंगामात पिकांची नासाडी अवेळी होत असलेल्या पाऊसाने होताना दिसुन येते त्यातुन शेतकरी काही पिकवला तर त्याला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते
तसेच पिक पेरणीसाठी लागणारे बियाणे ते पण सध्या बोगस बियाणे व बियानाच्या व खतांचे होत असलेला काळा बाजार अशाने शेतकरी बेजार झाला आहे सततच्या नापिकीमुळे मिळत नसलेला भावाने शेतकऱ्या जवळ बि बियाणे घेण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते सावकारी कर्जाच्या दारात उभारुन ते सावकारी कर्ज काढून पेरणी करतात व तो सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडले जातात व त्यातून त्यांची मुक्तता होताना दिसुन येत नाही या सर्व संकटामुळे शेतकरी हतबल होत आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आत्महत्याचे प्रमाण खूप आहे अश्या सर्व संकटातुन शेतकर्यांची सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्यावी कारण शेतकरी जगला तर देश जगेल त्याठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी पंचवीस हजारांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी करतेवेळी देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी