Home नाशिक उस लागवड मार्गदर्शनासाठी संचालक मंडळ आऋल्या दारी

उस लागवड मार्गदर्शनासाठी संचालक मंडळ आऋल्या दारी

141
0

आशाताई बच्छाव

IMG-20230615-WA0034.jpg

लखमापूर,(प्रतिनिधी अरुण शिरोळे युवा मराठा न्युज)                                                           उस लागवड बाबत धांद्री येथे चेअरमन व संचालक मंडळ आपल्या दारी रावळगाव कारखाण्याचा उपक्रम
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील साखर कारखाना कसमादे परीसरात उस लागवड श्रेत्र म्हणून बागलाण तालुक्यातील धांद्री हे गाव होते मध्यल्या काळात गिरणा कारखाण्याची झालेली वाताहत व रावळगाव येथील कारखान्याचे मर्यादित श्रेत्र या व उसाला हमी भाव व मधल्या काळात पडलेला दुष्काळ या कारणास्तव गेल्या पंधरा वीस वर्षांपूर्वी उसाचा बालेकिल्ला असलेला कसमादे पट्टा डाळींब लागवडीकडे वळलेला होता परंतु तेल्या सारख्या रोगामुळे डाळींब उद्ध्वस्त झाले कांदा पट्टा म्हणून हा सध्या ओळखला जात असताना परंतु असमानी अवकाळी गारपीट व योग्य भाव मिळत नाही शेतकरी वैतागलेला आहे परंतु आज रावळ गाव साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांनी कसमादे परीसरात उस लागवड वाढवावी या साठी संचालक मंडळ आपल्या गावात हा उपक्रम राबवुन पुन्हा उस लागवड करावी व कारखाना व परीसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उसाची लागवड करावी असे आवाहन चेअरमन श्री बबनराव गायकवाड आय टी संचालक श्री विकास म्हात्रे यांनी उस तोड बेणे जनरल मॅनेजर श्री भाकरे साहेब यांनी मार्गदर्शन केलं या चर्चेत श्री गजेंद्र चव्हाण श्री अशोक शेवाळे जिजाऊ चव्हाण सह आदि शेतकरी बांधवानी सहभाग घेतला
प्रस्तावना संचालक इंजि श्री कुंदन चव्हाण यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि अभियंता श्री गुलाब देवरे यांनी परीश्रम घेतले

Previous articleआ. श्यामसुंदर शिंदे यांनी केला अनाथ मुलांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा
Next articleशासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here