Home जालना समर्थांचे देव गेलेत चोरीला!

समर्थांचे देव गेलेत चोरीला!

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0022.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: समर्थांचे देव चोरीला! जालना जिल्ह्यातील जाम समर्थ हे समर्थांचा मुळगाव या ठिकाणी समर्थांचा जन्म झाला. त्या गावांमध्ये 450 वर्षांपूर्वीच प्राचीन मंदिरामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण, शत्रुघ्न व हनुमानाच्या मुर्त्या होत्या. या सर्व मुर्त्या पंचधातुनी बनवलेल्या होत्या. हजारो वर्षाचा इतिहास असलेले हे मंदिर या मंदिरावरती चोरी होणे हे फार गंभीर गोष्ट आहे. या चोरीचा छडा लवकरात लवकर लागावा असं समर्थ गावातील जाम समर्थ गावातील ग्रामस्थांचं म्हणणे आहे .या मंदिरामध्ये स्वतः समर्थ श्रीराम, सीता ,लक्ष्मण, शत्रुघ्न ,हनुमानाचे पूजा करायचे सरकारना या मंदिराला प्रार्थनास्थळ म्हणून ब दर्जा दिला होता. या चोरीचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. विधानसभेमध्ये माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला .त्यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी सखोल चौकशीचे आदेश ताबडतोब दिले आहेत. लवकरात लवकर या चोरी करणाऱ्यांना अटक करावे असे त्यांना सांगितले आहे. देव्हाऱ्याच्या शेजारीच दानपेटी असून सुद्धा त्या दान पिढीला धक्काहीच्या चोरांनी लावला नाही. त्यांनी फक्त या पंचधातूंच्या मुर्त्याच पळवल्या या पाठीमागचं काय कारण असेल हेही ग्रामस्थांनी शोधण्यासाठी सांगितले आहे .स्वामी समर्थांचे आजोबा ही या मंदिरामध्ये पूजा करायचे त्यामुळे या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास आहे असे समजले जाते.

Previous articleमनमाड शहरात निषेध मोर्चा व जेल भरो आ‌ंदोलन
Next articleरत्नागिरीतील बारसू गावात रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here