आशाताई बच्छाव
स्वातंत्र्याचे स्वराज्य सुराज्य रूपांतर करू शकणे हीच आँगस्ट क्रांतीमध्ये बलिदान केलेल्या हुतात्म्यांसाठी खरी आदरांजली ठरेल!
पिंपळे गुरव प्रतिनिधी उमेश पाटील
स्व राजीव गाधी प्रतिष्ठान वतीने अमृत महोत्सव 75 स्वातंत्र्य दिन ऑगस्ट क्रांति दिन पिपळे गुरव येथेच साजरा करण्यात आला महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री सरदार वल्लभ भाई पटेल याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण .संदेश नवले साहेब
शाम जगताप हिरामण देवकर. राहूल राऊत अर्जुन कांबळे गणपत पाटील प्रतिक नवले श्रीकांत पाटील याच्या हसते केले..
संदेश नवले म्हणाले आधुनिक भारताच्या इतिहासात ऑगस्टक्रांती दिनास विशेष महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ने जेष्ठ नागरिक खादी ग्रामोद्योग वतीने तयार करण्यात आलेला तिरंगी झेंडा भेट देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी याचे विचार व पंडित नेहरू योगदान विसरू शकत नाहीत.. इंग्रजी सतेला मुळापासून हादरवून टाकणारा हा ठराव होता आणि त्याला गांधी चे नेतृत्व होत