आशाताई बच्छाव
मुलचेरा तालुक्यातील विजयनगर येथे अतिक्रमणधारक,गावातील समस्या संदर्भात।
मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात गावक-यांची बैठक गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
विजयनगर व परीसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर त खा.अशोक जी नेते साहेब राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा.यानी वनविभाग अधिकारी (DFO) यांना फोनद्वारे मा.जिल्हा धिकारी गडचिरोली यांचे तर्फे मोजणी होईस्तोव आपण कठोर कार्यवाही करु नये यावर असेच करण्याच्या सुचना वनकर्मचारी याना देतो असे त्यानी सांगितले.
यावेळी प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,(संघटन)भाजपा एस.टि.मोर्चा महाराष्ट्र प्रदेश म्हणाले काॅग्रेस ने 2006 मध्ये वनहक्क जमीनीचे पट्टे बाबत निर्णय घेताना 1964 मध्ये आलेल्या बंगाली बाधंव व अनुसूचित क्षेत्रात राहणा-या ओबिसी करीता 25 वर्षाची अट ठेवायला पाहिजे होती त्यावेळी केलेल्या चुकीचा त्रास आत्ता आपल्याला भोगावे लागत आहे.लवकरच मा.नरेंद्रजी मोदी यांच्या नेत्रुत्वातील भाजपा सरकार अटित बदल करनार आहे व सर्वाना जमीनीचे पट्टे मिडतील.भाजपा आपल्या सोबत आहे.यावेळी श्री बाबुराव जी कोहळे.भाजपा प्रदेश सदस्य यानी हि मार्गदर्शन केले
या प्रसंगी खा.अशोकजी नेते,मा.बाबुरावजी कोहळे,भाजपा प्रदेश सदस्य तथा ओबीसीचे जेष्ट नेते,मा.प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन) भाजपा एस.टि मोर्चा महा.प्रदेश,मा.प्रकाश दत्ता ता.अध्यक्ष,मा.संदिप कोरेत आ.आघाडी जि.अध्यक्ष मा.सुभाष गणपती,विधान बैघ,बादल शहा,विजय बिशवास,बासु मुजुमदार,संजु सरकार,उमेश सरकार,तसेच गावातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.