Home नांदेड मुख्यकार्यकारी साहेब दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना...

मुख्यकार्यकारी साहेब दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची साधे उतर न देणाऱ्या अधिकारी यांच्या वर दिव्यांग हक्क दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करतील काय? -स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर.

203

राजेंद्र पाटील राऊत

मुख्यकार्यकारी साहेब दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची साधे उतर न देणाऱ्या अधिकारी यांच्या वर दिव्यांग हक्क दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करतील काय? -स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व गटविकास अधिकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च२०२२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा दिलेल्या प्रश्नाचे लेखी ऊतर ९ मार्च २०२२ पर्यंत नाही दिल्यास अनेक प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा दिला असता फक्त गटविकास अधिकारी हदगाव यांनी उत्तर दिले, मुदत देऊन सुध्दा न्याय हक्क मिळालाच नाही साधे प्रश्नाचे उतर मिळाले नसल्यामुळे दिव्यांग कक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे दि,११ मार्च २२निवेदन,रितसर दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून नांदेड जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळवुन देण्यासाठी तक्रार लेखि दोन निवेदन देऊन हि दिव्यांग कक्ष यांना सुध्दा साधे उतर प्रशासन यांच्या कडुन मिळाले नाही,
अशा कडक उन्हात दि. २९ मार्च २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे चारशे दिव्यांग बांधवानी धरने आंदोलन व समविचारी संघटनेने ३० मार्चला एल्गार मोर्चा काढुन सुध्दा न्याय हक्क मिळाला नाहि म्हणुन दि ६व ७ एप्रील २०२२ रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण मा अतिरिक्त मुख्यकार्यकारी साहेब, समाजकल्याण अधिकारी यांनी शिष्टमंडळा सोबत चर्चा करून संबंधित विभागास लेखी देऊनही
न्याय मिळाला नाही, तेंव्हा उपमुख्यकार्यकारी पंचायत विभाग नांदेड या़ची प्रत्यक्ष भेटुन दिव्यांगानी आंदोलन करूनहि आपले कनिष्ठ अधिकारी साधे उत्तर दिले नाही तेंव्हा त्यांनी ११
मे २०२२ सर्व गटविकास अधिकारी यांना लेखि आदेशाला कनिष्ठ अधिकारी यांनी केराची टोपली दाखवली साधे उतर मिळाले नाही
कुंभकर्ण झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन जागे होत नसल्याने दिव्यांग जनता दल सामाजिक स़गटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कु़चेलिकर, कुलकर्णी काका,ज्ञानेश्वर नवले, यांच्या नेतृत्वाखाली अशा कडक उन्हात दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि १७ मे २०२२ रोजी सकाळी ११ ते ५ पर्यत अर्ध नग्न बोम मारो धरने आंदोलन करून तालुका जिल्हा विभागावर आंदोलन केले पण तालुक्यातील अधिकारी साधे निवेदनाचे उत्तर का?मिळत नाही म्हणून दि २५ मे २०२२ रोजी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली दि २५ मे २०२२ रोजी गटविकास अधिकारी, कंधार, तहसिलदार साहेब कंंधार येथे चर्चा करून चौकशी केली असता दोन्हि कार्यालयात रजिस्टर मध्ये अर्जाची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली तेंव्हा वरीष्ठ अधिकारी या गंभीर बाबींची नोंद घेऊन दिव्यांग हक्क २०१६ दप्तर दिरंगाई कायद्यानुसार स़बधितावर योग्य ते कार्यवाही मा कर्तव्य दक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब करून दिव्यांगाना न्याय देतील काय असे लेखी निवेदन गटविकास अधिकारी, तहसिलदार साहेब कंंधार यांना देण्यात आले या निवेदनावर चंपतराव डाकोरे पाटिल, बालाजी राठोड,चांदु गवाले, महेंद्र सोनकांबळे आदीच्या सह्या आहेत

Previous articleमुखेड तालुक्यातील गडगयाळवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विहिरीचे खोदकामास प्रारंभ.
Next articleवानखेड पोस्ट ऑफिस पोस्टमस्टर 1महिन्यापासून बदलीवर पदभार BO. वर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.