राजेंद्र पाटील राऊत
म्हणतांना अगदी गोड “पाणी हेच जीवन” प्रत्यक्षांत मात्र अर्धे उपाशी बाकी तुपाशी,गावकरी दुष्काळात प्रशासक व्यस्त आहेत दप्तरात?
दिपक जाधव.
वासखेडी – येथील ग्रां,पं,ला दरवर्षी पेक्षा चालु वर्षाच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांच्या होणाऱ्या पाण्याच्या समस्या सोडायला मुहुर्त काही सापडेना ,सापडेल ते पावसाळ्यात ,त्याचे असे,सरपंच,उपसरपंच, सदस्य,यांचा कार्यकाळ संपल्याने,आदर्श प्रशासक श्री,भामरे लाभलेले आहेत,महाशयांना ग्रामस्थांच्या व्यथा ऐकायला वेळच नाही,मग व्यथा मांडायची तर कुणाकडे,असा प्रश्न ग्रामस्थांकडुन होत आहे,”पाणी हेच जीवन”म्हणायला अगदी सोप आहे,प्रत्याक्षांत मात्र जिरो आहे,पण इथली परस्थिती बघता उलट दिसुन येते “पाणी हीच भटकंती” होय,परंतु अर्धे गांव उपाशी बाकी गांव तुपाशी,आणि प्रशासक तर महाभारती,ग्रामस्थांच्यासमस्यांचे कुठलेही निराकरण होतांना दिसत नाही,अशी चर्चा ग्रामस्थ करताय,दरवर्षी अदीग्रहण केले जाते ,तरीही पाण्यासाठी भटकंती भगावयास मिळते,मग या अदीग्रहनाचा अपयोग होतो तरी कुठे,ही खुपच मोठी खंत असुन,पाण्यासाठी कोणीही अधिकारी बोलायला तयार होत नाही,पण नजर मात्र पाणी पट्टीवर का?असा पश्न मात्र उपस्थित होतो,कोणताही लोक प्रतिनिधी पाणी प्रश्नावर बोलायला तयार होत नाही,देऊन जातात ती फक्त अश्वासने नंतर मात्र होतो ग्रामस्थांचा हक्कसोड असीच काही परस्थिती बघावयास मिळते