Home विदर्भ राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा.. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी...

राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा.. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..

63
0

राजेंद्र पाटील राऊत

राजाराम येथे नागरिकांशी विकास कामांवर चर्चा..
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..

विविध समस्या जाणून घेतली..
राजाराम येतील समस्या प्राधान्याने सोडवू..

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अहेरी तालुक्यातील राजाराम येते जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्हलिबाल सामनेच्या उदघाटनासाठी आले होते.तेंव्हा ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येते नागरिकांनी चर्चासाठी बोलावले राजाराम गावात विविध समस्या आहेत.मात्र प्रमुख समस्या या ठिकाणी कृषि गोदाम नसल्याने या परिसरातील चिरेपली,पत्तीगाव,मरनेली,खाँदला,
गोलाकर्ज्जी,रायगटा आदि गावातीला शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी कमलापूर येते न्यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक,मानसिक त्रास सहन करवा लागत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.व गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी पाण्याची टाकी आहे,मात्र नळ योजना बंद असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्ष यांनी सांगितले कि जिल्हा परिषदेतून एक नवीन कृषि गोदाम,व नळ योजनेसाठी येत्या काही दिवसांतच निधी उपलब्ध करून देवून सदर समस्या सोडवून देवू असे शब्द दिले आहे.
यावेळी उपस्थित अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर भाऊ तलाडे,जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके,उपसरपंच सुरक्षा आकदर ,ग्राम पंचायत सदस्य नारायण कंबगोनिवार,सपना तलांडे,माजी सरपंच ज्योती जूमनाके, प्रिया पोरतेट,माजी सरपंच शंकुतला कुडमेथ खांदला,श्री सुभाष सावकार मारगोनवार ,माजी उपसरपंच भगवान मडावी,लींबुना गोंगले,सुरेश पेंदाम,चंद्रशाहा आलाम,गंगाराम आत्राम,संजय पोरतेट माजी उपसरपंच,सुरेश सोयाम,सुधाकर आत्राम,रमेश पोरतेट,समया अंबिलेपवार,राकेश सडमेक,मांता सोयाम,आदि मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते..

Previous articleनिर्धार करूया , वाहतुकिचे नियम पाळूया, अपघात टाळूया!
Next articleगडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मान The गडविश्व
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here