Home विदर्भ ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा खा.अशोक जी...

ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा खा.अशोक जी नेते

133
0

राजेंद्र पाटील राऊत

ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगारांनी भारत सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा
खा.अशोक जी नेते
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                               देशात श्रम करना-या कामगाराना लाभ देन्या करीता मा.नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री यानी अनेक योजना आनल्या आहेत.अश्या ई-श्रम कार्ड च्या माध्यमातून कामगाराना भारत सरकारच्या योजना चा लाभ घेन्यात अडचण येनार नाहि.कामगारानी भारत सरकारच्या योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन मा.खा.अशोक जी नेते राष्ट्रीय महामंत्री भाजपा जनजाती मोर्चा यानी केले
चामोर्शी गोंडमोहला येथे ई श्रम कार्ड वितरन कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून आव्हान केले.चामोर्शी येथील 100 महिला कामगाराना अगरबत्ती प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळत असलेल्या अगरबत्ती प्रकल्पाची पाहनी करून समाधान व्यक्त केले
मंचावर प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस,भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र.श्री स्वप्निल जी वरघंटे प्रदेश सदस्य भाजयुमो महाराष्ट्र.श्री रमेशजी बारसागडे,क्रुषी सभापती जि.प.गडचिरोली.श्री दिलीपजी चलाख भाजपा ता.अध्यक्ष चामोर्शी.श्री चरडुके जी.श्री दिलीपजी बारसागडे.प्रकल्पाचे प्रमुख श्री पीपरे जी उपस्थित होते

Previous articleकाँग्रेस पक्षाची विचारधारा गावागावात असल्याने निवडणुकीसाठी जिद्दीने कामाला लागा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र  ब्राह्मणवाडे यांचे प्रतिपादन  पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात वडधा येथे जनजागरण अभियान
Next articleनायगाव सिटी दातांच्या दवाखान्या तर्फे तीन दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here