Home माझं गाव माझं गा-हाणं ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवाला दौलत माळी यांची बिनविरोध निवड

ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवाला दौलत माळी यांची बिनविरोध निवड

90
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                        ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवाला दौलत माळी यांची बिनविरोध निवड झाली.मावळते उपसरपंच सीताराम साळवे यांनी आपल्या पदाचा रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने माळी यांची बिनविरोध निवड झाली.सरपंच सौ.शीतल योगेश नंदन अध्यक्षस्थानी होत्या.निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी के.एस.पवार यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रीती कोठावदे,निखिल कासारे,राजेश माळी,जिजाबाई वनिस,ज्योती माळी,भारती सोनवणे,डॉ.नितीन पवार,निलेश कांकरिया,तुषार अहिरे,यशवंत पवार,शोभा कांकरिया,कल्पना जाधव,प्रमिला नंदन,भाग्यश्री साळवे हे सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर माळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच प्रदीप कांकरिया,बाळासाहेब सोनवणे,माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ प्रशांत सोनवणे,माजी सरपंच मोठाभाऊ मानकर,सौ.वंदना नंदन,योगेश नंदन,सचिन कोठावदे,तात्याभाऊ कासारे,काशिनाथ नंदन, दौलत माळी,नाना सोनवणे,महेश साळवे,उत्तम मानकर,अरुण नंदन,कुणाल नंदन,अजय सोनवणे,संदीप साळवे,किशोर साळवे,सुनील जाधव,दीपक कांकरिया,जितेश वनिस,मुकेश साळवे,रवी मानकर,अमोल कासारे,रोहित कासारे,धनंजय नंदन,हेमंत नंदन,वसंत नंदन,दगाजी जगताप, भास्कर साळवे, संजय वाघ, नंदू बागुल,राजू सावंत,शंकर मोरे,भास्कर साळवे, वंकर मोरे,रवी अहिरे,सीताराम सोनवणे,नाना सोनवणे,दिलीप वाघ,सचिन निकम,लाला सोनवणे ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleपिंपळगाव नगरीत पंकजा मुंडे यांचे आगमन…
Next articleतळवाडे (भामेर)येथे इंदुबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here