Home कोरोना ब्रेकिंग एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू

एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू

250
0

राजेंद्र पाटील राऊत

एप्रिल आणि मे महिन्यात देशात १ लाख ३८ हजार कोरोना मृत्यू

 

राजेश एन भांगे/ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

 

 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भारतात आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा तीन लाखांच्या वर गेला आहे.

देशातील सर्वच राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कचाट्यात सापडली आहेत.
फेब्रुवारी महिन्यात आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ आणि संशोधकांनी दुसऱ्या लाटेचा धोका निदर्शनास आणून दिला असतानाही ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा कमी पडत गेल्याने देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेला.

५ एप्रिल २०२१ रोजी पहिल्यांदा देशातील दैनंदिन रुग्णांचा आकडा एक लाखावर गेला होता. त्या दिवशी देशातील एकूण मृत्यू होते १ लाख ६५ हजार १०१. त्या नंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे च १ मे रोजी भारतातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला होता ४ लाखांच्यावर आणि या दिवशी भारतातील एकूण मृत्यूंची संख्या होती २ लाख ११ हजार.

आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचला आहे.
याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत.

Previous articleनांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पहील्याच सभेत शेतकरी हीताचे निर्णय.
Next articleमाजी पंचायत समिती सदस्य आत्माराम बोरसे यांचे निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here