Home पश्चिम महाराष्ट्र आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय

आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय

88
0

राजेंद्र पाटील राऊत

आमचंठरलंय … वीजपुरवठा सुरळीत केल्याशिवाय हलायचं नाय
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

वीजपुरवठ्यासाठी तीन तास रास्ता रोको ; आश्वासनानंतर आंदोलन मागे .

सोलापूर जिल्ह्यातील
माळशिरस : सध्या सुरू असलेल्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला . यामुळे माळशिरस तालुका भाजप मित्रपक्षांच्यावतीने माळशिरस शहरातील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी ठाकरे सरकारच्या धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केल्याशिवाय रस्त्यावरून उठणार नाही , असा इशारा आमदार राम सातपुते यांनी दिला . तब्बल तीन तासांहून अधिकवेळ सुरु असलेल्या रोको आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले . वाजता संपले . यामुळे पुणे – पंढरपूर गेल्या काही दिवसांपासून वीजबिल महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब वीजपुरवठा खंडित केल्यावरून रांगा लागल्या होत्या . ‘ शेतकरीविरोधी शेतकरी व महावितरण यांच्यात वाद ठाकरे सरकारचे करायचे काय , खाली सुरू आहे . यामध्ये विरोधी बाकावर मुंडी वर पाय ‘ अशी घोषणाबाजी असणाऱ्या भाजपने आक्रमक भूमिका करण्यात येत होती . महावितरणने घेतली होती . नुकतेच माळशिरस येथे वीजबिल भरण्याची पॉलिसी तयार आमदार राम सातपुते व धैर्यशील भरतील , असा विश्वास यावेळी राम करावी , त्यानुसार शेतकरी वीजबिल मोहिते – पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातपुते यांनी दिला . यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . धैर्यशील दुष्काळ , अतिवृष्टी , कोरोना महामारी झाल्याशिवाय रस्त्यावरून कोणीही मोर्चा अशा संकटांच्या काळात शेतकऱ्यांची बाजूला होणार नसल्याचे आमदार राम देशमुख वीज का तोडता , वीजपुरवठा पूर्ववत सातपुते यांनी सांगितले .

Previous articleमुखेड येथे आॕल इंडिया तन्जिम-ए- ईन्साफ, व जमियत उल उलेमा यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क वाटप
Next articleबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here