Home Breaking News जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 286 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 286 जणांना डिस्चार्ज

101
0

कोल्हापूर जिल्ह्यात आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 52 प्राप्त अहवालापैकी 41 अहवाल निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझिटिव्ह (7 अहवाल नाकारण्यात आले). अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 33 प्राप्त अहवालापैकी 33 अहवाल निगेटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 136 प्राप्त अहवालापैकी 123 निगेटिव्ह तर 13 पॉझीटिव्ह असे एकूण 19 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 50 हजार 174 पॉझीटिव्हपैकी 48 हजार 286 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 152 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 19 पॉझीटिव्ह अहवालापैकी गडहिंग्लज-2, करवीर -2, नगरपरिषद क्षेत्र-5, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 8 व इतर जिल्हा -2 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-886, भुदरगड- 1236, चंदगड- 1227, गडहिंग्लज- 1505, गगनबावडा- 152, हातकणंगले-5323, कागल-1683, करवीर-5731, पन्हाळा- 1870, राधानगरी-1253 शाहूवाडी-1362, शिरोळ- 2509, नगरपरिषद क्षेत्र-7508, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 477 असे एकूण 47 हजार 722 आणि इतर जिल्हा व राज्यातील -2 हजार 452 असे मिळून एकूण 50 हजार 174 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 50 हजार 174 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 48 हजार 286 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 736 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 152 इतकी आहे.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleलॉकडाऊनबाबतचे व्हायरल संदेश पूर्णतः चुकीचे अफवा पसरवाल तर दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleइचलकरंजी नागरिक मंचला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त,कार्यकारिणी जाहीर.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here