आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर -खरीप हंगाम 2025 च्या तयारीसाठीची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन तालुका कृषी अधिकारी देगलूर व पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी शंकराव चव्हाण...
रयत क्रांती संघटनेच्या दोन दिवसीय कार्यकर्ता शिबिराला सुरुवात...! चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील
शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याची जडणघडण ही शिबिरातूनच घडत असते. शेतकरी...
कामाचे ठिकाणी लैंगिक अत्याचार गंभीर स्वरूपाचा गुन्हा - अॅड. महेंद्र गोस्वामी
संजीव भांबोरे
भंडारा- कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होत असतील तर तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. हे गुन्हे सिद्ध झाल्यास दंड अथवा नोकरीतून कमी करण्याचीही कारवाई केली जाऊ शकते, असे प्रतिपादन...
उमरगा दाबका हैदराबाद रोड येथे बलोनो गाडीने घेतला पेट एका चा मृत्यू 2 जण बचावले . घातपाताचा संशय पोलिसांचा तपास सुरू ...धाराशिव, उमरगा प्रतिनिधी: उमरगा -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाबका गावा नजीक एका बलोनो कारला अचानक आग लागल्याने एकाचा जळून...
जालना महापालिकेत GST अनुदान मंजूर झाल्याबद्दल आनंद... जालना दिलीप बोंडे ब्युरो...
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त जालना येथे मॅरेथॉन व वॉकाथॉन उत्साहात
अहिल्याबाईंचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे” - रावसाहेब पाटील दानवे
“नागरिकांचा प्रतिसाद पाहता असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील - जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे
जालना, दि. ३१...
स्वातंत्र्य कोकण राज्य अभियान यांची स्वतंत्र कोकण राज्याची मागणी
मुंबई:-(प्रतिनिधी विजय पवार)
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक/ अध्यक्ष:- श्री.संजय कोकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच मुंबईत मराठी पत्रकार परिषद घेण्यात आली. कोकण राज्य वेगळे व्हावे. त्यासेच त्याचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग....
आनंदाची प्राप्ती हिच खरी यशप्राप्ती
मनुष्य जीवन जगत असताना तो नेहमी सुखाचीच अपेक्षा करत असतो परंतु सुख आणि दुःख या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असून सुखानंतर दुःख आणि दुःखा नंतर सुख हे निसर्गाचे चक्र आहे. कमी जास्त प्रमाणात सुख- दुःख...
विद्यार्थ्यांचा शत्रू हा आळस आहे - आ. नाना पटोले
मुलांनो आरोग्य क्षेत्रात भरारी घ्या - खा. डॉ. प्रशांत पडोळे • साकोलीत १० - १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा -विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा आळस आहे, आपल्या यशाच्या दिशेने...
शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुव्यवस्थित करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळा
भाजपा पदाधिकाऱ्यांची निवेदनातून मागणी
(विरदेल / शिंदखेडा प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
शिंदखेडा शहरातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ कंपनीचे वरिष्ठ अभियंता यांच्याकडे शिंदखेडा शहरातील वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यात यावी...