Home Breaking News जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा ठरलेल्या वेळेतच निवडणूका होतील सर्वाच्च...

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा ठरलेल्या वेळेतच निवडणूका होतील सर्वाच्च न्यायालयाचे आदेश

402

आशाताई बच्छाव

1002257934.jpg

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-राज्यातील.. स्थानिकस्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra local body elections)ठरलेल्या वेळेतच होतील, असे सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्पष्ट केले. त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाकडून दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा केली (Supreme Court on Zilla Parishad Elections) जाणार आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. काही दिवसांत जिल्हा परिषदा आणि पंचायतीच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे समजतेय. (Supreme Court on 50% reservation breach in Maharashtra local body elections) सोमवारी आयोगाकडून राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडली, त्या ठिकाणी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे.राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद –
नंदुरबार 100%

पालघर 93%

गडचिरोली 78%

नाशिक 71%

धुळे 73%

अमरावती 66%

चंद्रपूर 63%

यवतमाळ 59%

अकोला 58%

नागपूर 57%

ठाणे 57%

गोंदिया 57%

वाशिम 56%,

नांदेड 56%

हिंगोली 54%

वर्धा 54%

जळगाव 54%

भंडारा 52%

लातूर 52%

बुलढाणा 52%

Previous articleरामायणाप्रमाणे भारताचे संविधान सुध्दा टि.व्ही.वर दाखवायला पाहिजे
Next articleBreking news देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात एकाच कुटुंबातील चार जण मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.