Home गडचिरोली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गडचिरोलीत भाजपा शहराच्या वतीने...

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गडचिरोलीत भाजपा शहराच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

51
0

आशाताई बच्छाव

1001545928.jpg

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त गडचिरोलीत भाजपा शहराच्या वतीने
निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल कुनधाळकर

प्रमुख मान्यवरांनी केला स्पर्धकांना मार्गदर्शन

 

 

 

 

 

 

गडचिरोली,सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधत भाजपा गडचिरोली शहराच्या वतीने एस.एम. अकॅडमी धानोरा रोड, इंदिरानगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेला बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनीने सहभाग घेतला.

परकीय आक्रमकांनी नष्ट केलेल्या भारतीय संस्कृतीच्या पुनर्निर्मानात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेले योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मांडलेला शौर्याचा आणि न्यायाचा विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पुढे नेण्याचे कार्य केले, म्हणूनच अहिल्यादेवी होळकर यांना लोकांनी ” पुण्यश्लोक” ही पदवी दिली अनिलजी कुनघाळकर यांनी म्हटले.

या निबंध स्पर्धेला प्रामुख्याने
माजी आमदार नामदेवजी उसेंडी साहेब किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यश भारतजी खटी, शहरअध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, अकॅडमीचे संचालक मळावी सर तसेच माजी नगराध्यक्ष तथा शहर उपाध्यक्ष भूपेशभाऊ कुडमेथे शहर महामंत्री विनोदभाऊ देवोजवार, युवा मोर्चा चे निखिल गुंडमवार तसेच स्पर्धंक उपस्थित होते

Previous articleदरोडा! मध्यरात्री 15 म्हशींचा कल्लोळ ! – चाकू दाखवून पाळीव जानवरांची लूट ! – पोलीस चोरांना वेसन लावणार का?
Next articleजिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी कर्डिले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here