आशाताई बच्छाव
धुळे नंदुरबार संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ -सुझलाँन कंपनीचा गलथान कारभार! कंपनीच्या मुख्य लाईनच्या तारांचा झाला शाँर्टसर्कीट त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत टिटाणे,खोरी,व पेटले गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे झाले नुकसान.जनावरांचा चारा व ठिबक सिंचनाच्या नळ्या आगीत जळून खाक.सुझलाँन कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट.सदरची घटना सुझलाँन कंपनीच्या मेंटेनन्स आँफीसमागे घडून सुध्दा कुणीही गांभीर्याने पाहिले नाही किंवा अग्निशमन दलास पाचारण केले नाही.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा कंपनीविरोधात रोष असून, नुकसान भरपाईची मागणी वरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.






