Home जालना गोंदी पोलिसांनी चोरी गेलेला ट्रॅक्टर 24 तासात शोध घेऊन चोरास केले जेरबंद

गोंदी पोलिसांनी चोरी गेलेला ट्रॅक्टर 24 तासात शोध घेऊन चोरास केले जेरबंद

69
0

आशाताई बच्छाव

1001275305.jpg

गोंदी पोलिसांनी चोरी गेलेला ट्रॅक्टर 24 तासात शोध घेऊन चोरास केले जेरबंद

जाफराबाद जालना प्रतिनिधि-मुरलीधर डहाके
दिनांक 27/02/2025
सविस्तर वृत्त असे की 25/02/2025 रोजी सात वाजता चे सुमारास मौजे पैठण फाटा शहागड येथे हॉटेल विराज चे समोर सर्विस रोडवर उभा केलेले ट्रॅक्टर क्रमांक MH- 20 FU- 0989 हे ईसम नामे जनक यमाजी घमाट रा. गंगाचिंचोली तालुका अंबड जिल्हा जालना याने त्याचे स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने 5,00000/ रुपये किंमतीचे महिंद्रा कंपनीचे 605 DI अर्जुन अल्ट्रा मॉडेल असलेले ट्रॅक्टर ज्याचा आर.टी.ओ. पासिंग क्रमांक MH-20 FU-0989असे असलेले जु.वा.किं.अं. असे चोरून घेऊन जात असताना मिळून आला त्यावरून पोलीस स्टेशन गोंदी गुरनं 60/2025 कलम 303(2) प्रमाणे यातील फिर्यादी राजेंद्र सुभाष कदम व चाळीस वर्ष व्यवसाय शेती रा.कोली ता. वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर मोबाईल क्रमांक 98 23 52 85 11 याचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद वर्णनाचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल साहेब,मा.अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी साहेब जालना, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री खांबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स.पो. नि. श्री खांडेकर,पो.उपनी.हावले ,पोहेकॉ./08 केंद्रे.पोकॉ/14 सिद्दीकी,यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा पुढील पुण्याचा तपास पोहे का/08 केंद्रे करत आहेत.

Previous articleसिद्धगिरी हॉस्पिटल अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप गरीब रुग्णांच्यासाठी वरदान ठरेल : मा.ना. प्रकाश आबीटकर
Next articleरस्ता अपघातात श्रीराम शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन आर .आर. मठदेवरु यांचे निधन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here