आशाताई बच्छाव
नेवाशात पिंडांना होईना काकस्पर्श गाईला घास देण्याची वेळ; टोका गावातील विधी वाढले
सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)नेवासे तालुक्यातील अनेक गावांत कमी झालेले वृक्ष व वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने दशक्रिया विधीत काकस्मर्श होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. दहा वाजून दहाव्याच्या विधीत पिंडाला कावळा शिवत नसल्याने शरकाण महणून गोदावरी टावर असलेल्या कायगाव टोका येथे विधी करण्याचे प्रमाण वहाले आहे. सोनई येथील मुक्तिधाम
येथे पूर्वी नऊ, दहा वाजेपर्यंत कीर्तन व प्रवचन होडल त्यानंतर काकस्पर्श होत होता. त्याठिकाणी खासगी वाहने लावण्यास सुरवात झाली आणि चालक वाहनावर पाग होत असल्याने खडे मारुन कावळ्यांना पिटाळून लावत होते. त्यामुळे येथील अनेक दिवस बंद अलीकडच्या एक, दोन होतो, अशी स्थिती आता झाली आहे. तालुक्यातील अनेक होत नसल्याने विधी वस्तीवर होऊ लागले आहेत. मात्र तिथेही अडचण
येत असल्याने गाईला घास देऊन पिंड आणि अस्थी टोका येथे नेण्याची वेळ नातेवाइकांवर येऊ लागली आहे. अनेक गावांतील मुक्तिधाम औरे भाव ओस झाल्याने विधी करपगाव टोका येथे करण्यास सुरवात झाली आहे. कही मोजकी गाव सोडली, तर हा प्राप्न अनेक गावासाठी अधिक भेडसावत असल्याचे मित्र आहे. कीर्तन, प्रवचनाची वेळ संपते स्पर्शकाकस्पर्श होत नसल्याने परिवार नातेवाईक व भाऊबंदांना ताटकळत थांबावे लागत आहे.