आशाताई बच्छाव
विद्यार्थी व शेतकऱ्यांची ई सेवा केंद्रावर लांबच लांब रांगा: अनेक नागरिक आल्या पावली परत .संथगतीमुळे प्रमाणपत्र केव्हा मिळवण्याची शाश्वती नाही. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती विद्यार्थ्यांना दाहवी बारावीनंतर प्रवेशासाठी तसेच खरीप हंगामाच्या तयारीसाठी शरद शेतकऱ्यांनाही विविध दाखल्याची आवश्यकता असताना ई सेवा केंद्रावरील सर्व्हर डाउन, खंडित वीज पुरवठा संतगती यामुळे प्रमाणपत्र मिळण्यात अडथळा निर्माण झाला असून विद्यार्थी शेतकरी पालकांच्या केंद्रावर रांगा लागल्या आहेत. आले का ना हात हलवत परत जावे लागत असल्याने ते ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाने बोटे मुळात सर्वांना दाखले तयार करून घेण्यासाठी प्रतिज्ञा पत्राचे आवश्यकता असते तेही वेळेवर मिळेनासे झाले आहेत अशा प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाल्याने विद्यार्थी पालकांची चांगलीच प्रारंभळ उडत आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना महसूल प्रमाणपत्राचे आवश्यकता असून ते मिळवण्यासाठी सध्या ई सेवा केंद्रावर येड झाला घालण्याची वेळ जिल्ह्यातील १४ही तालुक्यातील विद्यार्थी पालक व शेतकऱ्यावर आलेली आहे कधी सर्वर डाऊन राहते कधी यात सुरू होण्यास अडथळे येतात अर्जाची पाठवणी केल्यानंतर तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोटाचे ठसे मिळण्यास विलंब होत आहे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र सुरू आहेत. महा ज्योती शिष्यवृत्तीसाठी अर्जाची ३१मे शेवटची तारीख दहावीनंतर ओबीसी व्हीजेएनटी व इतर प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना महाज्योती द्वारे शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. परंतु ऑनलाईन तांत्रिक अडचणीमुळे सध्या विद्यार्थ्यांना महसूल प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत आहे त्याचा शनिवार रविवार सुट्टीचे दिवस असून मुदत संपण्याची फक्त तीनच दिवस आहे. त्याच प्रमाणपत्र मिळाले नाही किंवा थंब देण्यास नीलम झाला तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रमाणपत्रासाठी ई सेवा केंद्रावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत विजेच्या लपंडावामुळे सेतू केंद्रातून परत जावे लागते सकाळी १० वाजता 11 किलोमीटर वरून आलेले विद्यार्थी पुरा येथील सेतू केंद्रावर पोहोचली तिथेही चांगलीच गर्दी होती त्यानंतर रांगेत उभे राहिला परंतु त्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे नशीब खोटं दहा वाजता उभं लाईन मध्ये असताना एक वाजता खिडकीजवळ पोहोचले नेमकं त्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला पुन्हा अर्धा तास तात्काळ उभे होते वीस पुरवठा सुरळीत झाला त्यावेळी सेतू केंद्रातील ऑपरेटर हा जेवण करण्यासाठी गेला होता नंतर दुपारी तीन वाजता पुन्हा अर्ज भरण्यास सुरुवात झाली मात्र पुन्हा वीस पुरवठा खंडित झाला त्यामुळे उत्पन्नाचा दाखला मिळू शकला नाही उद्या पुन्हा बोलावले आहे एक दिवस वेळ मजुरी उगाच वाया गेल्याने शकुंतला भगत यांनी हाकिकत सांगितली पहिली ते अकरावीपर्यंत अनेक दाखले विद्यार्थ्यांना द्यावे लागतात जातीचे प्रमाणपत्र क्रिमिअर प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला हे जवळपास लागतातच हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आधार कार्ड लागते हे सुद्धा अपडेट असल्याने आवश्यक आहे.सेतू केंद्रावर विविध सुविधा दिल्या जात असल्याने कामाचा ताण वाढत आहे जिल्ह्यात नव्या आपले सरकार ई सेवा केंद्राचे आवश्यकता असताना ते सुरू झाले नाहीत. जे आहेत त्या चंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कारण महसूल विभागाकडे विविध सुविधा दिल्या जात असल्याने कामाचा ताण वाढला जिल्ह्यात नव्या आपले सरकार ई सेवा केंद्राची आवश्यकता आहे केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे कारण महसूल विभागाकडे विविध कागदपत्रे सादर करून विद्यार्थी शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र मागविण्यात येतात परंतु अधिकारी थांब लवकर देत नसल्याने जे प्रमाणपत्र एका दिवसात मिळावे ते मिळण्यास ट्रॅक्टर चार ते पाच दिवस उशीर लागत आहेत.