Home उतर महाराष्ट्र ओम साई राम ग्रुप संघटना. आखाडे तालुका साक्री. जिल्हा धुळे. तर्फे इयत्ता...

ओम साई राम ग्रुप संघटना. आखाडे तालुका साक्री. जिल्हा धुळे. तर्फे इयत्ता १० वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

168

आशाताई बच्छाव

1001547707.jpg

साक्री धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ – ओम साई राम ग्रुप संघटना. आखाडे तालुका साक्री. जिल्हा धुळे.
तर्फे इयत्ता १० वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
व त्याच्या उज्वल भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी असेच यश मिळो व खुप प्रगती करतो अशा शुभेच्छा देण्यात आल्या…!
दहावी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरच आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते. पुढील आयुष्याचं यश-अपयश, स्ट्रगल, व्यक्तीचे समाजातील स्थान हे पुढील प्रवेशावर अवलंबून असते,ओम साई राम ग्रुप संघटना आखाडे.हि नेहमीच समाज कार्यासाठी काम करत असुन संघटना हि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी नेहमीच कटिबद्ध असते व नेहमीच समाजकार्य ला नेहमीच पाठिंबा हा संघटना देत असते संघटने द्वारे इतर वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच संघटने मार्फत राबविण्यात येत असतात…!
सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संघटनेचे मार्गदर्शक प्रशांत दादा पाकळे यांनी कौतुक केले व पुढील भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर समारंभ समयी
संघटनेचे अध्यक्ष किरण पाकळे, वासुदेव बागुल, देवीदास बागुल, अमोल महाले,सागर मोरे,साहिल खाटीक, भुषण महाले, नन्या सासके, रोहित पवार,व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleकत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका
Next articleडीएपी खतांसोबतची नॅनो व सल्फर लिंकींग, कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांची फसवणूक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.