आशाताई बच्छाव
जगात सर्वात आदर्श लोकशाही भारताला देणारे नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर _शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी -सर्व जगामध्ये आपण सर्वात भाग्यवान आहोत कारण जगातील सर्वात पवित्र आणि न्याय देणारी लोकशाही आपल्या भारतात अस्तित्वात आहे आणि ती लोकशाही अस्तित्वात असण्यासाठी ज्यांनी आपले सर्व जीवन समर्मित केले असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होयअसे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शिवसेने तर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी यावेळी काढले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक पटारे,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, महेंद्र त्रिभुवन ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सुभाष त्रिभुवन ,वाहतूक सेनेचे यासीन सय्यद, शहर सचिव राहुल रणधीर ,विकासडेंगळे,शिवअंगणवाडी जिल्हाप्रमुख शारदाताई कदम .निर्मला ताई शिंदे , ज्योती ताई सपकाळ ,अनुराधा ताई आहेर ,लता ताई गूढधे , उमेश आल्हाट, आशिष त्रिभुवन, राहुल रणपिसे ,भैरव मोरे,






