Home जालना आलापुर शिवारात शॉर्टसर्किटमुळे अग्नी तांडव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आलापुर शिवारात शॉर्टसर्किटमुळे अग्नी तांडव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

93

आशाताई बच्छाव

1001354764.jpg

आलापुर शिवारात शॉर्टसर्किटमुळे अग्नी तांडव शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 25/03/2025

भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर शिवारामध्ये सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानकपणे विद्युत तारा एकमेकांना घासल्यामुळे शॉर्टसर्किट झाले त्यांची ठिणगी खाली गवतात पडली आणि अचानक पेठ घेत जवळपास 22 ते 24 एकर शेतात यांचा 15 मिनिटात अग्नी तांडव झाला त्यात अनेक शेतकऱ्यांचे जुन्या मकाचे गंजी तर काही शेतकऱ्याची उभ्या असलेल्या लोकांना सुद्धा घेराव घेतला या परिसरात दोन-तीन शेतकरी शेतात मक्का सोबत असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यांनी काही ना फोन केला तो पर्यंत मोठ्या प्रमाणात वर आगिने भडका घेतला होता. यादरम्यान या परिसरामध्ये गहू उभे होते तर काहीच्या मक्का त्याच बरोबर शेतकऱ्याने शेतात पांगवलेले ठिबक तुषार संच पाईप यासह शेती साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये जळून खाक झाले आहे.
तरी तहसिलदार साहेबांनी पंचनामा करून शेतकऱ्यांना अर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous articleस्व ऍड भाऊसाहेब देशमुख स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर
Next articleपरळीत नगर परिषदेकडून होणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार जोमात तर प्रशासन कोमात!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.