Home पालघर बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची

बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची

155

आशाताई बच्छाव

1001215948.jpg

बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची
पालघर :सौरभ कामडी 
शासकीय आश्रमशाळा सुर्यमाळ येथे बारावी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या शुभेच्छा देताना पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी सांगितले की बारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची आहे.
केवळ उत्तीर्ण होऊन चालणार नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे, म्हणून न घाबरता परीक्षेला सामोरे जा, चांगले यश संपादन करा व आयुष्य घडवा असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले व शाळे विषयी,शिक्षकां विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपसभापती प्रदीप वाघ, सरपंच गीता पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश हमरे, उपसरपंच शिवराम हमरे,माजी सरपंच विष्णू हमरे, ग्रामपंचायत सदस्य संजय हमरे, पांडुरंग वारे,शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य, ग्रामपंचायत चे सदस्य, पालक,शाळचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबारावीची परीक्षा उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची
Next articleइंदिरानगर व शहराच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.