आशाताई बच्छाव
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -आजही सकाळी हिंगोली ते नांदेड रोडवर सावरखेडा पुलाजवळ एक वानरांचा वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला,हि बाब आमचें नेहमी प्राण्यांची सेवा करणारे प्राणी मित्र शाम हरण पाटील यांच्या लक्षात आली , लगेच मित्र मंडळ यांनी सर्वांनी वानरांचा अंतिम संस्कार करण्यात आला. यावेळी मंगेश हरण, शंकर हरण, नारायण हरण, सुभाष हरण, दगडू हरण ,गोविंद हरण, भागवत बोरकर , सोयम जाधव, मी रामप्रसाद जाधव सर्व प्राणी मित्र मंडळी यांचे मौलाचे सहकार्य लाभले… तरीही सुद्धा वनविभागाच्यावतिने कोणतेही वन्यजीव यांचे फलक लावण्यात आले नाहीत…आम्ही प्राणी मित्र ….






