आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलगावं येथे कुलूप
मास्तर गेले गावाला, अन् विद्यार्थी शेतीचे वाटेला
चिखलदरा प्रतिनिधी नागेश धोत्रे
मेळघाट हा भाग अत्यंत दुर्गम असुन इथे दळण वळण ची साधने नाही आणि आदिवासीं बांधव यांचे जीवन अंधार मय आहे जसे की विद्युत पुरवठा आजही नाहि आणि अश्यातच नवलगावं या गावातील गुरुजी दिनांक 2फेब्रुवारी 2024शुक्रवारी रोजी मन मर्जीने निघून गावाला अन् विद्यार्थी गेले शेतीच्या वाटेला मग एक लक्ष रुपये पगार घेऊन स्वतःचे अस्तित्व आणि कुटुंब याचे निराकरण करत आहेत मास्तर अन् आदिवासीं विद्यार्थ्यांचे जीवन अंधार पडायला सुरुवात केली. आणि मग काय करावे या आदिवासीं बांधव यांनी. अश्या प्रकारे ही साठ गाठ अधिकारी पदाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून घेतले आहे. याला जबाबदार कोण आहे. महणुन असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हे फक्त न फक्त वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांचे मुळे.