आशाताई बच्छाव
अखेर’हिट अँड रन’विरुद्धचे आंदोलन मागे: जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मदती; माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू यांची ही भेट.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
‘हिट अँड रन’या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात संप पुकारलेल्या वाहन चालकांनी आज संक्रांतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून रस्त्यावर दूर असलेले वाहनेही उद्या, सोमवार पासून शेळके व धावणार आहेत. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यशस्वी मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी कट्यार यांनी आंदोलन करण्याची दुरुस्त पद्धतीने संवाद ते म्हणाले, सदर कायदा सध्या लागू करण्यात आला नाही. शिवाय तो लागू करण्यापूर्वी सरकारने वाहन चालक मालकांच्या विविध संघटनांची सल्ला मसलत करूनच पुढे पाऊल उचलण्याचे मान्य केले आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या संपामुळे काही प्रमाणात नागरी सुविधांची अडचणी निर्माण झाली आहे त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या आंदोलन मागे घेऊन नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा पुरवाव्या. जिल्हाधिकारी यांच्या या संवादानानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेत ‘तीळ गुड ध्यान गोड गोड बोला’या सुभाषित्यानुसार वागण्याचे ठरवले आहे. अधिकाधिक्रिया पाऊल उचलत गेल्या आठ दिवसापासून अमरावती येथे चौकात या आंदोलन सुरू होते.’भगवे वादळ’संघटनेचे प्रमुख उमेश खोंड यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. संप मागे घेतल्यामुळे त्यांचे उपोषणही सोडविण्यात आले आहे. दरम्यान ही घडामोडी होण्यापूर्वी आज सकाळी काही करतानाचे कुटुंब हे सुद्धा या आंदोलन सहभागी झाले होते. संपाच्या पहिल्या दिवशी वाटचालकांनी ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून शहरातून पाई फेरी काढली होती. तर त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मुंडन करून सरकारचा निषेध नोंदविला.